कृषिवार्ता
-
सीना-माढा उपसासिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडावे – चेअरमन रणजितसिंह शिंदे
कार्यक्षेत्रातील तलाव, ओढे, नाले व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी माढा (बारामती झटका) सध्या उजनी धरणात 70 टक्क्यांच्या आसपास उपयुक्त…
Read More » -
नांदगाव गावात कृषिदूतांचे आगमन
ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाला वृक्षारोपण करून कार्यक्रमास सुरुवात नांदगाव (बारामती झटका) रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नांदगाव या गावातील शेतकऱ्यांना…
Read More » -
धोंडेवाडीत कृषिदुतांच्या सहाय्याने आरोग्य शिबिर संपन्न
पंढरपूर (बारामती झटका) पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी गावामध्ये दि. २० जुन २०२५ रोजी सकाळी ८ ते १२ या दरम्यान आरोग्य शिबिर…
Read More » -
अवैध शेती औषधे बाळगल्या व विकल्याप्रकरणी तक्रार दाखल
सुमारे ३६ लाख रुपयांचा साठा अकलूज (बारामती झटका) कोणताही विक्री साठवणुकीचा परवाना नसताना सुमारे ३६ लाख ४० हजार २०० रुपये…
Read More » -
प्रत्येक गावाने वृक्षारोपण केल्यास पर्यावरण समतोल राहील – सरपंच नारायण तरंगे
तरंगफळ (बारामती झटका) प्रत्येक गावाने जर वृक्ष लागवड व संवर्धन केले तर भारत देशाचा पर्यावरण समतोल व्यवस्थित राहील, असे प्रतिपादन…
Read More » -
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे सेवानिवृत्त होऊन “घरी” मात्र, नावाची पाटी कार्यालयाच्या तशीच “दारी”….
अकलूज (बारामती झटका) अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र तुकाराम काकडे दि. 31/05/2025 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. सध्या सचिव…
Read More » -
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. राजेंद्र काकडे यांच्या चौकशीला सुरुवात…
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांची नियुक्ती, पदोन्नती व सचिव पदाच्या कार्यकालातील प्रशासकीय कामकाज व…
Read More » -
ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा मतदार संघात अतिवृष्टी पाहणी झंजावाती दौरा
दहिवडी (बारामती झटका) संपूर्ण महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्यासह माण_खटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झालेली अतिवृष्टी व त्यानंतर…
Read More » -
सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे झालेल्या फळबागांचे आणि पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; शिवस्वराज्य युवा संघटनेची कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे मागणी
सोलापूर (बारामती झटका) सोलापूर जिल्ह्यातील आणि सर्व तालुक्यांमध्ये सध्या हवामानातील बदलांमुळे अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे फळबाग व पिकांचे नुकसानीचे…
Read More » -
दुष्काळी जनतेचा तारणहार पालकमंत्री झाला, निसर्गाला सुद्धा आनंद झाला वरूणराजा बरसला….
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री पदाचा पदभार घेताना श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री सिद्धरामय्या, श्री…
Read More »