कृषिवार्ता
-
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे टेंभूचे पाणी माण नदीत दाखल
माण नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार, शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण सांगोला (बारामती झटका) सांगोला तालुक्यातील पिकांना व फळबागांना जीवदान…
Read More » -
शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख मदत द्यावी, अवकाळीने शेतकरी हवालदिल, कोट्यावधीचे नुकसान – अतुल खूपसे पाटील
सोलापूर (बारामती झटका) भारतीय हवामान विभागाने दि. 21 ते 24 मे दरम्यान दिलेल्या मुसळधार वादळी पावसाच्या अंदाजानुसार गेल्या दोन-चार दिवसात…
Read More » -
शेतकऱ्यांना वाजवी दराने व वेळेत खते, बियाणे उपलब्ध झाले पाहिजेत – पालकमंत्री जयकुमार गोरे
खते व बियाणे सोबत लिंकिंग करून अन्य उत्पादने शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत खरीप हंगामाच्या 5 लाख…
Read More » -
तरंगफळ येथे मागेल त्याला मोफत फळबाग लागवड करणार – सरपंच नारायण तरंगे
तरंगफळ (बारामती झटका) तरंगफळ, ता. माळशिरस या गावाने जलसंधारण व वृक्ष संवर्धन यात भरीव कामगिरी केली आहे. त्याचा फायदा संपूर्ण…
Read More » -
शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
बारामती (बारामती झटका) जिल्ह्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील…
Read More » -
माण-खटाव ची दुष्काळी जनता चिमटे घेऊन पाहात आहे, आपण झोपेत आहोत की जागे आहोत..
उरमोडी जिहे कटापूर योजनेचे पाणी ढाकणी येथील नवीन बंधाऱ्यात दाखल… खटाव (बारामती झटका) माण-खटाव विधानसभा मतदार संघाचे व दुष्काळी भागांच्या…
Read More » -
राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळीचा अलर्ट
मुंबई (बारामती झटका) राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा देखील…
Read More » -
राज्य शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून सिंचन वाढवण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊलखुणा असतील त्या ठिकाणचा शासन विकास करणार… सांगोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 50…
Read More » -
टोळी मुकादमांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा ठोस निर्णय
आमदार अभिजीत पाटील यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांवर बैठक पंढरपूर (बारामती झटका) साखर उद्योगातील ट्रॅक्टर मालकांची फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी…
Read More » -
तरंगफळ येथे मातीचे पूजन करून सेंद्रिय शेतीची घेतली शपथ
तरंगफळ (बारामती झटका) तरंगफळ ता. माळशिरस, येथे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सेंद्रिय गटाची स्थापना केली आहे. त्याचाच भाग म्हणून आज सर्व…
Read More »