कृषिवार्ता
-
प्रत्येक गावाने वृक्षारोपण केल्यास पर्यावरण समतोल राहील – सरपंच नारायण तरंगे
तरंगफळ (बारामती झटका) प्रत्येक गावाने जर वृक्ष लागवड व संवर्धन केले तर भारत देशाचा पर्यावरण समतोल व्यवस्थित राहील, असे प्रतिपादन…
Read More » -
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे सेवानिवृत्त होऊन “घरी” मात्र, नावाची पाटी कार्यालयाच्या तशीच “दारी”….
अकलूज (बारामती झटका) अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र तुकाराम काकडे दि. 31/05/2025 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. सध्या सचिव…
Read More » -
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. राजेंद्र काकडे यांच्या चौकशीला सुरुवात…
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांची नियुक्ती, पदोन्नती व सचिव पदाच्या कार्यकालातील प्रशासकीय कामकाज व…
Read More » -
ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा मतदार संघात अतिवृष्टी पाहणी झंजावाती दौरा
दहिवडी (बारामती झटका) संपूर्ण महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्यासह माण_खटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झालेली अतिवृष्टी व त्यानंतर…
Read More » -
सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे झालेल्या फळबागांचे आणि पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; शिवस्वराज्य युवा संघटनेची कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे मागणी
सोलापूर (बारामती झटका) सोलापूर जिल्ह्यातील आणि सर्व तालुक्यांमध्ये सध्या हवामानातील बदलांमुळे अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे फळबाग व पिकांचे नुकसानीचे…
Read More » -
दुष्काळी जनतेचा तारणहार पालकमंत्री झाला, निसर्गाला सुद्धा आनंद झाला वरूणराजा बरसला….
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री पदाचा पदभार घेताना श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री सिद्धरामय्या, श्री…
Read More » -
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे टेंभूचे पाणी माण नदीत दाखल
माण नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार, शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण सांगोला (बारामती झटका) सांगोला तालुक्यातील पिकांना व फळबागांना जीवदान…
Read More » -
शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख मदत द्यावी, अवकाळीने शेतकरी हवालदिल, कोट्यावधीचे नुकसान – अतुल खूपसे पाटील
सोलापूर (बारामती झटका) भारतीय हवामान विभागाने दि. 21 ते 24 मे दरम्यान दिलेल्या मुसळधार वादळी पावसाच्या अंदाजानुसार गेल्या दोन-चार दिवसात…
Read More » -
शेतकऱ्यांना वाजवी दराने व वेळेत खते, बियाणे उपलब्ध झाले पाहिजेत – पालकमंत्री जयकुमार गोरे
खते व बियाणे सोबत लिंकिंग करून अन्य उत्पादने शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत खरीप हंगामाच्या 5 लाख…
Read More » -
तरंगफळ येथे मागेल त्याला मोफत फळबाग लागवड करणार – सरपंच नारायण तरंगे
तरंगफळ (बारामती झटका) तरंगफळ, ता. माळशिरस या गावाने जलसंधारण व वृक्ष संवर्धन यात भरीव कामगिरी केली आहे. त्याचा फायदा संपूर्ण…
Read More »