राजकारण
-
जिल्हा “नियोजन” समितीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याचे योग्य “नियोजन” त्रिमूर्ती लोकप्रतिनिधी निष्ठावानांना न्याय द्यावा…
पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या… माळशिरस…
Read More » -
पंढरपूरला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करा – माऊली हळणवर
मुबंई (बारामती झटका) आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाचे नेते माऊलीभाऊ हळणवर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली…
Read More » -
फलटण ते पंढरपूर रेल्वे लवकरच सुरू करणार – रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्णयाचे स्वागत केले… नवी दिल्ली…
Read More » -
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा…
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांची पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न होणार.. माळशिरस (बारामती झटका) महाराष्ट्र राज्याचे…
Read More » -
पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांनी माळशिरस तालुक्यातील घनकचरा संकलन करणाऱ्या इलेक्ट्रिक ट्राय सायकलचे पूजन करावे.
माळशिरस तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींनी इलेक्ट्रिक ट्रायसायकल खरेदीसाठी मान्यता घेतलेली आहे तर 14 ग्रामपंचायतींनी प्रत्यक्ष खरेदी केलेली आहे… माळशिरस (बारामती झटका)…
Read More » -
जिल्हा परिषदेने सामान्य नागरिकांच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर उभा राहणार उमेद मॉल नाशिक (बारामती झटका) सामान्य नागरिकांची कामे करण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन राज्य शासनाच्या…
Read More » -
“बारामती झटका इफेक्ट” सीनियरिटी वगळून वरिष्ठ केलेले बँक इनस्पेक्टर यांना दे धक्का.. तर, सीनियरिटीने एस. एम. खंडागळे यांना संधी मिळाली…
जिल्हा मध्यवर्ती बँकेत “वरमाई शिंदळ तर वराडाचं काय”, अशी अवस्था प्रशासक व अधिकाऱ्यांची झालेली आहे…. बातमीने जिल्हा बँक खडबडून जागी…
Read More » -
जिल्हा नियोजन समिती, कार्यकारी समिती व विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नियुक्ती रद्द…
सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 30 तारखेला बैठक होण्याची शक्यता मात्र, जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित राहू शकणार नाहीत.. मुंबई (बारामती…
Read More » -
भाजप सदस्यता अभियानाद्वारे संघटना बळकट करा – चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (बारामती झटका) भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष आहे. प्रत्येक तीन वर्षांनी सदस्यांची पुन्हा…
Read More » -
सिंहांच्या बुडाला राजकारणातील जय-वीरू जोडीच्या फोटोने लागली आग, मात्र राजकीय वातावरण तापल्याने कोल्ह्याची कुई.. कुई… व कुत्र्यांचा भो… भो… वाढला…
क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातील पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा राजकारणातील जय-वीरू यांचा फलकावरील फोटो विरोधकांच्या डोळ्यात…
Read More »