कृषिवार्ता
-
नवनाथ लामकाने या शेतकऱ्याच्या ढोबळी मिरचीवरती अज्ञात व्यक्तीकडून २-४ डी औषध फवारणी.
परिते (बारामती झटका) माढा तालुक्यातील मौजे परिते ता. माढा येथील शेतकरी नवनाथ कोंडीबा लामकाने यांच्या परिते – बेंबळे रोडलगत असलेल्या…
Read More » -
फक्त एका तासात मिटेल १२ वर्षांपूर्वीचा शेतीचा जुना वाद, जाणून घ्या महत्वाची माहिती
मुंबई (बारामती झटका) राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी अनेक योजना राबवत असते. या सर्व योजनांचा शेतकऱ्यांना…
Read More » -
निरा देवधरचे फलटण ते माळशिरस मुख्य बंदिस्त नलिकेच्या पहिल्या टप्प्याची प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध..
फलटण (बारामती झटका) फलटण, माळशिरस आणि सांगोला तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरादेवधर प्रकल्पाला ४० वर्षे झाली. या तालुक्याच्या पाणी…
Read More » -
भारत राष्ट्र समितीच्या (BRS) सोलापूर जिल्हा समन्वयक पदी ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर यांची निवड
पंढरपूर (बारामती झटका) बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये सक्रिय काम करणारे व आक्रमक व्यक्तिमत्त्व असलेले ज्ञानेश्वर जवळेकर यांची भारत राष्ट्र समितीच्या सोलापूर…
Read More » -
माळशिरस तालुक्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरूणराजाने हजेरी लावली आहे.
तालुक्यातील अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत असल्याने बळीराजा सुखावला जाणार आहे. माळशिरस (बारामती झटका) माळशिरस तालुक्यात अनेक…
Read More » -
रविकांत तुपकरांच्या नेतृत्वातील हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या रेकॉर्डब्रेक मोर्चाला यश..
हिंगोली (बारामती झटका) रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीत शेतकऱ्यांचा रेकॉर्डब्रेक मोर्चा वन अधिकारी कार्यालयावर धडकला. उभ्या पिकात माकडे, कोल्हे, बिबटे, रोही,…
Read More » -
केल्याने होत आहे रे ! आधी केलेची पाहिजे !! यशोगाथा
शब्दांकन – श्री. सतीश कुंडलिक कचरे, मंडळ कृषि अधिकारी, नातेपुते नातेपुते (बारामती झटका) राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शेततळे अस्तरीकरण…
Read More » -
माळशिरस तालुक्यासहित सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा – प्रा. सतीश कुलाळ
माळशिरस (बारामती झटका) खरीप हंगाम सुरू होऊन आज दि. 17 जुलै 2023 अखेर रोजी दोन महिने पूर्ण होऊन गेले. परंतु,…
Read More » -
खरीप हंगाम पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा उतरवून आपले संभाव्य नुकसान टाळावे – तालुका कृषी अधिकारी श्रीमती पी. ए. चव्हाण माळशिरस…
Read More » -
ग्रामीण भागातील महिलांची शेळीपालन करून आर्थिक उत्पन्न देणारी एक प्रकारे पतपेढी असते..
स्वतःची गुंठा जमीन नाही मात्र, खंडीभर शेळ्यांचे पालन करून आर्थिक स्तोत्र वाढविणाऱ्या महिलेची यशोगाथा.. सदाशिवनगर (बारामती झटका) ग्रामीण भागातील महिला…
Read More »