कृषिवार्ता
-
पणन संचालक व जिल्हा निबंधक यांनी जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी….
सुंभ जळला तरी पीळ गेलेला नाही, सेवानिवृत्त सचिव राजेंद्र काकडे यांची बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरूच आहे… अकलूज (बारामती झटका)…
Read More » -
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न… पंढरपूर (बारामती झटका) पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती…
Read More » -
बा… विठ्ठला, या सरकारला शेतकरी कर्जमाफी व शक्तिपीठ रद्द करण्याची सदबुद्धी दे नाहीतर, आम्हाला तरी यांच्या विरोधात लढण्याचे बळ दे…. राजु शेट्टी यांचे विठ्ठलाला साकडे
पंढरपूर (बारामती झटका) राज्यातील शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करावी व राज्यातील जनतेवर अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सदबुध्दी राज्याचे मुख्यमंत्री…
Read More » -
पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांना पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचे त्रिसमिती सदस्या मार्फत चौकशी करण्याचे पत्र….
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांची नियुक्ती, पदोन्नती व सचिव पदाच्या कार्यकालातील प्रशासकीय कामकाज व…
Read More » -
सीना-माढा उपसासिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडावे – चेअरमन रणजितसिंह शिंदे
कार्यक्षेत्रातील तलाव, ओढे, नाले व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी माढा (बारामती झटका) सध्या उजनी धरणात 70 टक्क्यांच्या आसपास उपयुक्त…
Read More » -
नांदगाव गावात कृषिदूतांचे आगमन
ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाला वृक्षारोपण करून कार्यक्रमास सुरुवात नांदगाव (बारामती झटका) रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नांदगाव या गावातील शेतकऱ्यांना…
Read More » -
धोंडेवाडीत कृषिदुतांच्या सहाय्याने आरोग्य शिबिर संपन्न
पंढरपूर (बारामती झटका) पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी गावामध्ये दि. २० जुन २०२५ रोजी सकाळी ८ ते १२ या दरम्यान आरोग्य शिबिर…
Read More » -
अवैध शेती औषधे बाळगल्या व विकल्याप्रकरणी तक्रार दाखल
सुमारे ३६ लाख रुपयांचा साठा अकलूज (बारामती झटका) कोणताही विक्री साठवणुकीचा परवाना नसताना सुमारे ३६ लाख ४० हजार २०० रुपये…
Read More » -
प्रत्येक गावाने वृक्षारोपण केल्यास पर्यावरण समतोल राहील – सरपंच नारायण तरंगे
तरंगफळ (बारामती झटका) प्रत्येक गावाने जर वृक्ष लागवड व संवर्धन केले तर भारत देशाचा पर्यावरण समतोल व्यवस्थित राहील, असे प्रतिपादन…
Read More » -
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे सेवानिवृत्त होऊन “घरी” मात्र, नावाची पाटी कार्यालयाच्या तशीच “दारी”….
अकलूज (बारामती झटका) अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र तुकाराम काकडे दि. 31/05/2025 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. सध्या सचिव…
Read More »