कृषिवार्ता
-
पंढरपूरच्या तहसीलदारांना स्वराज्य पक्षाच्या वतीने निवेदन
पंढरपूर (बारामती झटका) स्वराज्य पक्षाच्या वतीने भंडीशेगाव, ता. पंढरपूर येथील ५६ शेतकऱ्यांचे ऑक्टोबर २०२२-२३ मध्ये अतिवृष्टीमुळे मकाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात…
Read More » -
२०२२ मधील सततच्या पावसाने झालेली नुकसान भरपाई म्हणून करमाळा तालुक्यातील कोर्टी केतुर करमाळा मंडल मधील शेतकऱ्यांना ८ कोटी ५० लाख रुपये मिळणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा करमाळा (बारामती झटका) ऑक्टोबर २०२२ कालावधीत करमाळा तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेत पिकांच्या…
Read More » -
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या आगमनाची सदाशिवनगर येथे जय्यत तयारी.
श्री शंकर सहकारी साखर कारखाना विस्तारीकरण व नूतनीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. श्री शंकर…
Read More » -
पिकांना खते दिल्यानंतर कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाकडून खते बोगस असल्याचे जाहीर
तब्बल २५ कंपन्यांचे खत ठरवले बोगस छत्रपती संभाजीनगर (बारामती झटका) मराठवाड्यात खरिपाच्या पेरण्या झाल्या…, पिकांना खते देण्यात आली…, त्यानंतर कृषी…
Read More » -
पावसाच्या १० दिवसांच्या रजेनंतर २० ऑगस्टनंतर बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज
मुंबई (बारामती झटका) मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने उत्तराखंडपासून लगतच्या प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकडे मात्र, मुंबईसह राज्यभरात पावसाने…
Read More » -
कोयनेतील पाणीसाठा ८३ टीएमसी खालीच, सातारा जिल्ह्याच्या पूर्वकडे पावसाची प्रतीक्षा कायम
सातारा (बारामती झटका) सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम असून पश्चिमेकडे उघडझाप सुरू आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक…
Read More » -
आ. सुभाष देशमुख यांना बेदाणा उत्पादकांचे निवेदन, शालेय पोषण आहारात त्वरित बेदाणा सुरू करण्याची मागणी
शालेय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड पाटील यांजकडून राज्याचे माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख…
Read More » -
नवनाथ लामकाने या शेतकऱ्याच्या ढोबळी मिरचीवरती अज्ञात व्यक्तीकडून २-४ डी औषध फवारणी.
परिते (बारामती झटका) माढा तालुक्यातील मौजे परिते ता. माढा येथील शेतकरी नवनाथ कोंडीबा लामकाने यांच्या परिते – बेंबळे रोडलगत असलेल्या…
Read More » -
फक्त एका तासात मिटेल १२ वर्षांपूर्वीचा शेतीचा जुना वाद, जाणून घ्या महत्वाची माहिती
मुंबई (बारामती झटका) राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी अनेक योजना राबवत असते. या सर्व योजनांचा शेतकऱ्यांना…
Read More » -
निरा देवधरचे फलटण ते माळशिरस मुख्य बंदिस्त नलिकेच्या पहिल्या टप्प्याची प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध..
फलटण (बारामती झटका) फलटण, माळशिरस आणि सांगोला तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरादेवधर प्रकल्पाला ४० वर्षे झाली. या तालुक्याच्या पाणी…
Read More »